Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-21 | Navoday Pariksha | Utara-21


उतारा - 21 
फार पूर्वी आपल्या नदया ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या;इतक्या स्वच्छ की लोक नदीचे पाणी प्यायचे.त्या नदया माशांनी भरलेल्या असायच्या. 
लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे. काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे वसवली.नदीच्या पाण्याचा वापर नावांतून सामान,कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होतो. 
कधी-कधी ते पाण्यात पडते. लोक कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात.ते म्हणतात,"आमच्या कचऱ्याने फार काही फरक पडत नाही."
पण आता नया इतक्या घाण झाल्या आहेत की,त्यांचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत.आता नढ्या कचऱ्याने भरून गेल्या आहेत.तो कचरा त्यांच्यावर तरंगत राहतो.

Post a Comment

0 Comments