Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-12 | Navoday Pariksha | Utara-12

 

उतारा-१२
शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो. या सुंदर ऋतूत खूप बदल होतात. दिवस लहान होतो. झाडाच्या पानांचा रंग बदलतो.  पाणी हिरवी न राहता तांबूस लाल पिवळी आणि नारंगी रंगांची होतात. वस्तूतः पाणी हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो.  ऊन न मिळाल्याने पाणी पिवळे होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात; कारण तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते.  जनावरे हिवाळ्यातल्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. हे बदल तेव्हा होतात, जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो. 

Post a Comment

0 Comments